संभाजी महाराज स्वराज्यरक्षकचं अजित पवार ठाम

image

संभाजीराजांच्या स्मारकासाठी मी पाठपुरावा केला आहे. मी महापुरुषांबद्दल , स्त्रियांबद्दल कधीही चुकीचा बोललो नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असे अजित पवारांनी पुन्हा सांगितले.

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य राज्यपाल, मंत्री, सत्ताधारी आमदारांनी केले आहे. त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित करत माझ्या विरोधात आंदोलन करण्यास भाजपने प्रोत्साहित केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. 

 

 

संभाजी महाराज स्वराज्यरक्षकचं अजित पवार ठाम...

Letsupp Krushi

अजित पवार म्हणाले,  मी महापुरुषबद्दल , स्त्रियांबद्दल कधीही चुकीचे  बोललो नाही. भाजपने मला विरोधी पक्षनेते पद दिलेले नाही त्यामुळे त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. भाजपने माझ्याविरोधात आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले आहे. महापुरुषबद्दल बेताल वक्तव्य  सत्ताधारी पक्षांनी केली आहे. त्यांच्यावर कारावाई होत नाही.  ते माफी मागायला तयार नाही, दिलगिरी व्यक्त करत नाहीत. मी वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही.  त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.

धर्मवीर उपाधी कोणाला मिळाली हे तुम्ही इंटरनेटवर शोधा. सात ते आठ जण 'धर्मवीर' आहेत.  काहींचे  तर चित्रपट निघाले आहेत. आता तर धर्मवीर पार्ट 2 येत आहे.  स्वराज्यरक्षकाची  जबाबदारी संभाजी महाराजांनी पार पाडली. त्यामुळे  स्वराज्यरक्षक एकच असून दुसरा कोणी होऊ शकत नाही, असे देखील अजित पवार म्हणाले. 

संभाजी महाराज स्वराज्यरक्षकचं अजित पवार ठाम

image

संभाजीराजांच्या स्मारकासाठी मी पाठपुरावा केला आहे. मी महापुरुषांबद्दल , स्त्रियांबद्दल कधीही चुकीचा बोललो नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असे अजित पवारांनी पुन्हा सांगितले.

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य राज्यपाल, मंत्री, सत्ताधारी आमदारांनी केले आहे. त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित करत माझ्या विरोधात आंदोलन करण्यास भाजपने प्रोत्साहित केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. 

 

 

संभाजी महाराज स्वराज्यरक्षकचं अजित पवार ठाम...

Agronext

अजित पवार म्हणाले,  मी महापुरुषबद्दल , स्त्रियांबद्दल कधीही चुकीचे  बोललो नाही. भाजपने मला विरोधी पक्षनेते पद दिलेले नाही त्यामुळे त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. भाजपने माझ्याविरोधात आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले आहे. महापुरुषबद्दल बेताल वक्तव्य  सत्ताधारी पक्षांनी केली आहे. त्यांच्यावर कारावाई होत नाही.  ते माफी मागायला तयार नाही, दिलगिरी व्यक्त करत नाहीत. मी वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही.  त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.

धर्मवीर उपाधी कोणाला मिळाली हे तुम्ही इंटरनेटवर शोधा. सात ते आठ जण 'धर्मवीर' आहेत.  काहींचे  तर चित्रपट निघाले आहेत. आता तर धर्मवीर पार्ट 2 येत आहे.  स्वराज्यरक्षकाची  जबाबदारी संभाजी महाराजांनी पार पाडली. त्यामुळे  स्वराज्यरक्षक एकच असून दुसरा कोणी होऊ शकत नाही, असे देखील अजित पवार म्हणाले. 

Agronext